Friday, October 14, 2011

रात्रीचे दिवे







      लोडशेडींगचा त्रासामुळे पुरा महाराष्ट्र काळोखात असतो.
          शहरातूनही लोडशेडींगचा त्रास सहन करावा लागत आहे.
              दोनचार दिवस संध्याकाळी वीजा चमकुन वा-यासह पाउस आल्यानतंर
                  वीज बंद करतात.मेणबत्ती व देवाजवळ्चे दिवे लावून घरातला अंधार दुर करावा लागतो.
                      पूर्वी गावातही अंधार असाच दुर करावा लागायचा.








































































1 comment:

मी मराठी .... said...

सर्वच फोटो अफलातून आले आहेत. मी पण देव्हार्यातील निरांजनाचे असेच फोटो काढले आहेत. माझ्या ब्लॉग वर ते तुम्ही बघू शकता.